प्रतिनिधी औरंगाबाद @
दत्ता जाधव 8 सप्टेंबर
औरंगाबाद येथे वकील संघटनेने आपल्या मागण्या साठी आंदोलन केले, न्यायमंदिर बंद असल्याने वकिलांवर उपासमारी ची वेळ आली आहे . हळू हळू सर्व पूर्वपदावर येत आहे, न्यायमंदिर सुरु करावे वकिलांना मानधन मिळावे अश्या मागण्या सहित आंदोलन पोलीस बंदोबस्त शांततेत पार पडले.

