कोरोना-( कोविड-19)
जगातील सर्वात मोठे मेडिकल रॅकेट.
जर तुम्हाला कोरोना झाला नसेल, तर हा मेसेज वाचल्यावर पुन्हा कधीही आयुष्यात कोरोना होणार नाही.
जर तुम्हाला कोरोना झाला असेल, तर हा मेसेज वाचून तुमचा कोरोना कायमचा बरा होणार.
या मेसेजमुळे अखिल मानव जातीचे कल्याण होणार आहे.सगळा भारत कोरोनामुक्त होणार आहे आणि तेही एकही रुपया खर्च न करता.
व्यक्तीचे नाव.:-
डॉ-बिस्वरूप राय चौधरी.
यांचे काय म्हणणे आहे.
1.टेस्ट किट.
तुम्हाला थोडक्या शब्दात सांगायचे झाले तर कोरोना नावाच्या राक्षसा बरोबर तुम्ही तुमच्या सर्व अस्त्र,शस्त्र, तंत्र,मंत्र सर्व आर्थिक ताकद लावून लढत आहात पण तो मरत नाही.
त्याचे कारण त्या राक्षसाचा जीव त्या कोरोना टेस्ट किट मध्ये आहे.
तुम्ही टेस्टच करू नका तुम्हाला कधीच कोरोना होणार नाही.
तुम्ही स्वतःला निरोगी समजत असाल तरी तुमची टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते.
कारण या टेस्टची किट सदोष आहेत.
2. मास्क.
मास्क वापरणे हे आरोग्यास सर्वांत अहितकारक आहे.
उलट तुम्ही जास्त मास्क वापरला तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त कारण हळूहळू तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होऊ लागते.
शरीराला नको असलेला कार्बनडाय ऑक्साईड आणि शरीरातून बाहेर पडणारी दूषित हवा आपण पुन्हा पुन्हा मास्कमुळे परत शरीरात जात असते.
याचा पुरावा म्हणजे ऑक्सिमिटर.
तुम्ही एक दिवस दिवसभर मास्क वापरा आणि तुमच्या शरीरातील ऑक्सिजन चेक करा आणि एक दिवस न वापरता ऑक्सिजन चेक करा.
हा प्रयोग केल्यावर तुम्ही परत कधी आयुष्यात मास्क वापरणार नाही.
घरात आणि झोपताना चुकूनही मास्क वापरू नका.
घराबाहेर पडताना फक्त मास्क लावा.
सरकारी नियम पाळा.
3.सॅनिटायजर.
तुम्ही जर सॅनिटायजर वापरत असाल तर तुम्हाला कॅन्सर होण्याचा धोका सर्वात जास्त.
4.पीपीइ किट.
त्वचेला नैसर्गिक वातावरण आणि मोकळी हवा न मिळाल्यामुळे पीपीइ किट वापरणारी व्यक्ती
आजारी पडण्याची शक्यता सर्वात जास्त.
5.व्हेंटिलेटर-
( कृत्रिम ऑक्सिजन )
मानवीय फुफ्फुसाची रचनाच मुळी शुद्ध हवा घेण्यासाठी तयार केली आहे कृत्रिम ऑक्सिजन घेण्यासाठी नाही.
कृत्रिम ऑक्सिजन लावलेल्या पेशंटची बरे होण्याची आणि जीवंत राहण्याची शक्यता खूपच कमी.
6.लॉक डाऊन.
लॉक डाऊन ही चीनने जगाची केलेली फसवणूक आहे.
चीनने पूर्ण देश एकही दिवस लॉक डाऊन न ठेवता सर्व जगाला कोरोना उपचाराच्या वस्तू विकल्या.
( लॉक डाऊन हे फक्त
वुहानसाठीच केले असे दाखवले होते )
लॉक डाऊन हा अघोरी उपाय असून याने फक्त एकच गोष्ट साध्य होऊ शकते ती म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची बरबादी.
जगात असे काही देश आहेत ज्यांनी लॉकडाऊन केलेले नाही आणि तेथील लोकही लॉकडाउन न केल्यामुळे
त्या प्रमाणात मेलेले नाहीत.
लक्षात ठेवा कोरोनाने बाधित लोक बरे होणारच आहेत पण पूर्ण देशच आर्थिक बाधित झाला आहे.
ही परिस्थिती जास्त गंभीर आहे.
7.रोगाची भीती.
दरवर्षी होणाऱ्या सर्दी, खोकला, ताप या रोगांपेक्षाही हा सामान्य आजार आहे.
मग तुमच्या मनातील भीती वाढविण्यास फक्त *प्रसार माध्यमे जबाबदार आहेत.
यावर नक्की विचार करा. शक्य झाले तर कोरोना संपेपर्यंत पेपर मधील कोरोना संबंधित बातम्या वाचू नका आणि tv वरील कोरोना च्या बातम्या बघू नका.
8.लस
लस फुकट मिळू नाहीतर विकत मिळू अजिबात टोचून घेऊ नका.
कारण तुमच्या शरीराला लसची आता अजिबात गरज नाही. त्याचा सर्वात मोठा पुरावा तुम्ही स्वतः जिवंत आहात त्याचे कारण या रोगाविरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात तयार झाली आहे.
या उलट तुम्ही लस टोचली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
9. ॲलीओपॅथी औषधे.
काय वाट्टेल ते झाले तरी चालेल पण ऍलोपॅथीची औषधे खाऊ नका त्याचा पुरावा म्हणून आपण एक उदाहरण बघू.
1 लाख लोक ॲडमिट
1000 मृत्यू,
9000 उपचार चालू,
90,000 बरे होऊन घरी.
जरा विचार करा जगात कुठल्याच देशाकडे औषध नाही तर मग पेशंट ला कुठली औषधे देऊन बरे केले.
जेव्हा बाजारात एखादे नवीन औषध येणार असते त्याची ट्रायल आधी प्राण्यावर करतात त्या नंतर ती ट्रायल माणसांवर करावी लागते.
नवीन औषधाच्या ट्रायल ने माणसे मेली तर कोरोना ने मेली म्हणून जाहीर. वर बरा झालेल्या
90,000 व्यक्तींचा पुनर्जन्म अशाच ट्रायल मधून झाला आहे.
एखादा माणूस चुकीच्या गोळ्या ,औषधांनी मेला
की डॉक्टरच्या चुकीच्या उपचाराने
की आधी असलेल्या आजाराने
तुम्ही ओळखू शकत नाही कारण पोस्टमार्टेम होत नाही.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी हायड्रोक्लोरोकविल गोळ्या वापरण्याचा केलेला प्रताप आणि झालेला परिणाम तुम्हाला माहीत असेलच.
10.रोग निदान आणि बरे झाल्याचा पुरावा.
जर टेस्ट करून तुम्ही पॉझिटिव्ह आहात हे सिद्ध होत असेल तर टेस्ट निगेटिव्ह आल्यावरच तुम्ही बरे झालात असे सिद्ध होईल पण रुग्णाची टेस्ट न करताच रुग्णाला घरी सोडले जाते .मग पॉझिटिव्ह/ निगेटिव्ह चा प्रश्न येतोच कुठे ?
11.रुग्ण संख्येत वाढ कशामुळे ?
टेस्ट कमी म्हणून पेशंट कमी
आता टेस्ट जास्त म्हणून पेशंट जास्त.
टेस्ट बंद केल्या तर भारत एक दिवसात कोरोना मुक्त होईल.
12.जगाची फसवणूक.
सुरवातीला या रोगाचा चीनने केलेला प्रचार आठवा.
भर रस्त्यावर चालता चालता माणसे कोरोनामुळे मेली आणि रस्त्यावर माणसे पडली असे दाखवले
पूर्ण भारत देशात वरीलप्रमाणे असा एकही रुग्ण रस्त्यावर मेला नाही आणि जेवढा गंभीर हा प्रसार माध्यमांनी दाखविला तशी कुठलीच असामान्य लक्षणे या रोगाची आढळून आली नाहीत.
13.who आणि आयुष.
Who फक्त ॲलोपॅथी उपचार पद्धतीचा आंधळा भक्त आहे.
*-------०००००-----*

